हापूस आंब्याचा गोड आमरस

by Vaishali Chaudhari
0 views

हापूस आंब्याचा गोड आमरस


प्रस्तावना:::

आमरस म्हटले म्हणजे सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते.. शिवाय हापूस आंब्याचा रस म्हटला म्हणजे छान असा रंग दिसणारा शिवाय गोड चव लागणारा वेगळीच चविष्ट असा लागणारा हापूस आंब्याचा रस…..


साहित्य:::

  • पाच हापूस आंबे
  • पाच चमचे साखर
  • एक मोठी वाटी थंडगार दूध


कृती:::

हापूस आंबे स्वच्छ धुऊन घ्या. सोलून घ्या… तुम्ही शिकण्याच्या साह्याने आंबा सोलून घेऊ शकता…

किंवा तुम्हाला सोडून आंब्याचा रस आवडत असल्यास तसाही तुम्ही करू शकतात… पण आंबा सोलून घेतल्यामुळे आंब्याच्या सालीला थोडाही रस राहत नाही …

त्यामुळे आंब्याची साल काढून घेतल्यास रस छान होतो… आंबे सोलल्यानंतर वरचा गर सुरीच्या साह्याने काढून घ्या….

हा गर काढल्यानंतर आपल्याला थोड्या थोड्या करून मिक्सरमध्ये अगदी बारीक करून घ्यायचा आहे… त्या घरामध्येच आपल्याला पाच चमचे साखर घालायची आहे..

आणि मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे… असे करून सर्व रस तयार करून घ्यायचा आहे आणि एका पातेल्यामध्ये काढायचा आहे..

ज्यावेळेस आपण शेवटचा मिक्सरच्या भांड्यामध्ये रस फिरवून त्यावेळेस त्यामध्ये दूध घालून रस फिरवा आणि सर्व रसामध्ये हा दूध घालवलेला रस मिक्स करून घ्या…

तुम्हाला दुधाचा रस आवडत नसल्यास तुम्ही इथे दुधाचा वापर करून नका…. ज्यावेळेस आपल्याला रस खायचा आहे त्यावेळेसच हार दुधाचा रस बनवायचा आहे…

दुधाचा रस तीन चार तासापासून बनवून ठेवायचं नाही…. रस व्यवस्थित एकत्र करून घ्या आणि… हापूस आंब्याचा रस आता तयार झालेला आहे…

यामध्ये साखरेची गरज पडत नाही… पण थोडी साखर घातल्यास अजून रसाला चव येते म्हणून आपण इथे साखरेचा वापर केलेला आहे…

आता आपण आमरस थाळी एन्जॉय करूया… रस तुम्ही चपाती सोबत खाऊ शकतात आमरसावर साजूक तूप खावे…

आणि सोबत एखादी भाजी आपण इथे करोडे म्हणजे सांडग्याची भाजी केलेली आहे.. चला तर मग एन्जॉय करूया आमरस…..


टिप्स:::

आंबे स्वच्छ धुऊन सोलून घातल्याने रस वाया जात नाही… कारण आपण ज्यावेळेस आंबे सोडून त्याचा रस करतो अशा वेळेस आंब्याच्या सालीला रस चिकटून बसतो…

You may also like

Leave a Comment

अन्न हे पूर्ण ब्रम्ह
सर्वाना नमस्कार
• अन्न हे केवळ पोटभरण्यासाठी नसून ते एक पवित्र आणि आवश्यक गोष्ट आहे, ज्यातून जीवन जगण्यासाठी ऊर्जा मिळते
• अन्न हे जीवन जगण्याचा आणि ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. ते शरीराचे पोषण करते आणि स्वस्थ आरोग्य सुधारण्यास मदत करते.
• अन्न ग्रहण करताना आपण अन्नचा आदर केला पाहिजे. हळू खाणे, त्याची चव घेणे आणि कृतज्ञता बाळगणे हे महत्त्वाचे आहे.
• ‘पूर्ण’ म्हणजे संपूर्ण आणि ‘ब्रह्म’ म्हणजे निर्मिती किंवा वाढ. या वाक्यातून अन्न हे केवळ पोट भरणारे नसून ते एक दैवी देणगी आहे.
• योग्य आणि पौष्टिक अन्न घेतल्याने शरीर निरोगी राहते. तसेच, अन्नाचा आदर केल्याने मानसिक शांतता मिळते.
आज विविध प्रसार माध्यमातून अनेक पुस्तके, youtube video, reals, कार्यक्रमाच्या मध्यमातून अनेक व्यंजनाच्या पाककृती आपणास बघायला मिळतात.
ह्या वेबसाइट च्या माध्यमातून महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृती मधील व्यंजन बनविण्याची ते ही पारंपरिक पद्धतीने बनविण्याची कृती याद्वारे आपल्या पर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहोत. याचा उपयोग निश्चितच पूर्ण ब्रह्माचा आस्वाद घेण्याऱ्या खव्वये, यांना होईल.

Visitor’s Counter

8176

© 2025 All Rights Reserved | Developed by Vaishali Ajay Chaudhari & Amol Gopal Zambare. || Maintenance by A2Z Web Solutions.